tag:blogger.com,1999:blog-122356547088091591.post6695014832157160386..comments2023-03-21T18:38:46.713+05:30Comments on मराठा इतिहासाची दैनंदिनी ... !: मराठे गिलचे साचे कलीत लढले पानिपती...रोहन...http://www.blogger.com/profile/02438552598999110493noreply@blogger.comBlogger12125tag:blogger.com,1999:blog-122356547088091591.post-22405383276872272242012-11-10T19:45:32.428+05:302012-11-10T19:45:32.428+05:30पाकिस्तानात झाहिद हमीद नावाचा एक व्रात्य व कट्टर ज...पाकिस्तानात झाहिद हमीद नावाचा एक व्रात्य व कट्टर जिहादी स्वयंघोषित विद्वान आहे. इथले तिथले वाचून कुराणाचा दाखला देऊन तो पाकिस्तानी प्रसारमाध्यमांत भारताविरुद्ध गरळ ओकत असतो.<br />त्याने पानिपत वर एक कार्यक्रम केला.तो चक्क पानिपत ह्या पुस्तकाच्या माहितीवर आधारीत होता. अर्थात त्याने कार्यक्रमाला कलाटणी देत असे भासविले कि जिंकण्याची शक्यता धूसर झाली असतांना केवळ अल्ला ,ताला ने अब्दाली ला साथ दिली , आणि मराठ्यांनी चुका करून हातातील लढाई गमावली ,मात्र त्याने शेवटी हेही जरूर सांगितले <br />की मराठ्यांनी त्यांनी गमावलेला त्यांचा काही वर्षात प्रांत परत मिळवला.<br />ह्या दरम्यान अब्दाली ह्यांची एक तोफ लाहोर शहरात आहे ती पाहण्यात मिळाली.<br />अजून एक माहिती अशी कळली <br />मराठ्यांकडे फ्रेंच बनावटीच्या त्याकाळातील भारतातील सर्वोत्तम तोफा होत्या.<br />आणि ते चालविण्यासाठी कुशल कारागीर ह्या उलट अब्दाली कडील तोफखाना अगदीच मागासलेला होता.<br />तरीही आपण जिंकलो कारण अल्लाची कृपा<br />एवढ्या कट्टर माणसाकडून सुद्धा मराठ्यांच्या शौर्या बद्दल कौतुक पाकिस्तानी टीव्ही वर केले गेले.Panchtarankithttps://www.blogger.com/profile/14281795934242772430noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-122356547088091591.post-20615974151016364752011-01-18T17:18:53.892+05:302011-01-18T17:18:53.892+05:30panipat mhanje tahanlelya sinhala sappadlele vaalw...panipat mhanje tahanlelya sinhala sappadlele vaalwantUnknownhttps://www.blogger.com/profile/17885072053268212492noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-122356547088091591.post-75951876015851620622011-01-15T00:58:33.630+05:302011-01-15T00:58:33.630+05:30खरंच.. अशा प्रकारची माहिती जास्तीत जस्त लोकांपर्यं...खरंच.. अशा प्रकारची माहिती जास्तीत जस्त लोकांपर्यंत पोचून पानिपतची नकारार्थी प्रतिमा बदलली गेली पाहिजे !!हेरंबhttps://www.blogger.com/profile/11445717509548819556noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-122356547088091591.post-48101124657792408222011-01-14T16:47:15.941+05:302011-01-14T16:47:15.941+05:30पानिपतचा मराठ्यांचा तथाकथित पराभव तांत्रिक होता अस...पानिपतचा मराठ्यांचा तथाकथित पराभव तांत्रिक होता असे नंतरच्या घटनांवरून वाटते. अब्दालीला हिंदुस्तानवर पुन्हा हल्ला करण्याची हिंमत झाली नाही आणि मराठ्यांचा दरारा पानिपतानंतरही कायम राहिला या वस्तुस्थितीवरून असे दिसते.sharayuhttps://www.blogger.com/profile/04384570278702942449noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-122356547088091591.post-6244576525725683702011-01-14T15:20:12.165+05:302011-01-14T15:20:12.165+05:30रोहन नक्की जाऊया रे !रोहन नक्की जाऊया रे !Anujahttps://www.blogger.com/profile/07990206567573715471noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-122356547088091591.post-6832179584441071892011-01-14T14:48:39.296+05:302011-01-14T14:48:39.296+05:30रोहन
नेहमीप्रमाणे उत्तम पोस्ट..
.पानिपतावर मराठा स...रोहन<br />नेहमीप्रमाणे उत्तम पोस्ट..<br />.पानिपतावर मराठा सैन्याने जिंकलेली लढाई भले हरली असेल पण मराठा सैनिकांनी प्रतिकुल परिस्थितीत गाजवलेले असामान्य , अतुलनिय असे शौर्य हे निर्विवाद वाखाणण्याजोगेच आहे....या लढाईनंतर मराठ्यांची दिल्लीच्या तख्तावरची पकड ढिली झाली पण याच पानिपतानंतर पुन्हा हिंदुस्थानाकडे इस्लामी आक्रमणकर्त्यांनी आपली नजर वळवायचे धाडस भविष्यात कधीही केले नाही .सतत ५०० वर्षॅ हिंदुस्थानावर इस्लामी राज्यकर्त्यानी फिरवलेला वरवंटा दुर सारण्यात मराठी सैन्य युद्ध हरले असताना देखिल यशस्वी झाले हेच पानिपताच्या लढाईचे साध्य आहे...छ्त्रपतींच्या हिंदवी स्वराज्याच्या तेजस्वी स्वप्नाला मराठ्यांच्या या पानिपताने पुर्णत्वास नेले असे म्हटंल्यास अतिशयोक्ती होणार नाही.. याचे कारण एकच या लढाईने हिंदुस्थानावरचा क्रूर असा इस्लामी बद-अंमल कायमचा दुर झाला ... अब्दालीने परत न जाता जर इथेच आपले बस्तान बसवले असते ?तर आताचे चित्र काय असते याची कल्पना देखिल करवत नाही.....जवळपास एकलाख सैन्य या लढाईत कामी आले....सदाशिवरावभाऊ आणि विश्वासराव यांच्यासारखे धुरंधर धारातिर्थी पडले....कैक मराठा सरदार कामी आले....कैक स्त्रियांची अस्मत लुटली गेली कित्येक बटिक बनवुन पळवल्या गेल्या ......मराठी दिसणार्या प्रत्येकाला अब्दालीच्या सैन्याने वेचुन वेचुन कापुन काढले....दत्ताजी शिंदेंसारखे "बचेंगे तो और भी लढेंगे" म्हणणारे शुरविर पतन पावले.....इब्राहिम गारद्यासारख्या खाल्यामिठाला जागलेल्यांनी मराठ्यांशी हरामखोरी न करता व आपल्या जातीवर व धर्मावर न जाता आपल्या समोर असलेल्या धर्मबांधवांशी एकदिलाने आणि निकराने लढण्याचे औदार्य दाखवले नि:शस्त्र इब्राहिमला अब क्या करोगे?असे विचारले असता फिरसे उठकर और फौज बांधकर अफगाणिस्थानपे हमला करेंगे "सारखे बाणेदार उत्तर दिले......पानिपताच्या लढाईने भले मराठ्यांना हतबल केले असेल पण या हिंदुस्थानावर हिंदुधर्मावर कैक वर्षे असलेली इस्लामी शासकांची पकड मात्र कायमची दुर केली...<br />२५० वर्षांपुर्वी मकरसंक्रातीच्या दिवशी झालेली पानपताची लढाई मराठ्यांनी हरली असे भले इतिहास सांगत असेल पण प्रत्यक्षात मकरसंक्रांतीच्या शुभमुहुर्तावर हिंदुस्थानावर ५०० वर्षापेक्षा जास्त काळ असलेल्या अमानुष इस्लामी राज्यकर्त्यांच्या अहर्निश व निरंकुश असलेल्या सत्तेच्या संक्रातीला कायमचे दुर केले.<br />.पानिपताच्या या इतिहासातुन आपण काय शिकु शकतो? जे सद्य परिस्थितीत आपल्या कामी येईल याचा प्रत्येक स्वाभिमानी व देशप्रेमी मराठी माणसाने व इतरांनी देखिल विचार करणे हेच श्रेयस्कर ठरेल्.इथुन धडा घेत आपण आपल्या भविष्यकाळात काही बदल करु शकलोच तर आणि तरच ती पानिपतावर पतन पावलेल्या धर्माने हिंदु पण कर्माने मराठी असलेल्या असंख्य योध्यांना खरी खुरी श्रद्धांजली असेल..अनामिका!!https://www.blogger.com/profile/08110845543061331947noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-122356547088091591.post-59278383743555212622011-01-14T14:16:10.415+05:302011-01-14T14:16:10.415+05:30पानिपत म्हणजे हार...असच आज पर्यंत जनसामान्यात रुजव...पानिपत म्हणजे हार...असच आज पर्यंत जनसामान्यात रुजवल गेल आहे...सामान्य माणुस बोली भाषेत काही वाइट झाल किंवा उध्वस्त झाल की अगदी सहजतेने म्हणतो "पानिपत" झाल.या संग्रामाची खरी बाजु समजुन घेतली गेली नाहीच.असो हळु हळु जनमानसापर्यंत ही दुसरी पोहचते आहे हे काय कमी नसे....असो सेनापती तुम्हाला मकर संक्रातीच्या शुभेच्छा.Yogeshhttps://www.blogger.com/profile/14010895402272104158noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-122356547088091591.post-20931707579573358302011-01-14T12:13:47.517+05:302011-01-14T12:13:47.517+05:30पानिपतकडे मी देखील नेहमी पराभव म्हणूनच पहात आलो. ह...पानिपतकडे मी देखील नेहमी पराभव म्हणूनच पहात आलो. ही पोस्ट वाचून आज प्रथमच पानिपताची दुसरी बाजू देखील कळली.सिद्धार्थhttps://www.blogger.com/profile/03477500610365282208noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-122356547088091591.post-55073078188143151302011-01-14T11:05:29.818+05:302011-01-14T11:05:29.818+05:30बरोबर. :)बरोबर. :)Anaghahttps://www.blogger.com/profile/09617620989269989744noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-122356547088091591.post-27978583828057046652011-01-14T10:43:27.310+05:302011-01-14T10:43:27.310+05:30अनूजा... आपण जाऊया एकदा नक्की.. :)
अनघा.. 'इत...अनूजा... आपण जाऊया एकदा नक्की.. :)<br /><br />अनघा.. 'इतिहास हा भुतकाळ असला तरी तोच भविष्य घडवतो' हे माझे स्पष्ट मत आहे. तेंव्हा आपला वाटा खारीचा नाही तर अजून जास्त आहे आता... :) ती जबाबदारी पार पडायला हवीच की... :)रोहन...https://www.blogger.com/profile/02438552598999110493noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-122356547088091591.post-10445826599637097912011-01-14T10:36:56.130+05:302011-01-14T10:36:56.130+05:30मला वाटतं कि इतिहासातील अभिमानाचे संदर्भ, आपण जर स...मला वाटतं कि इतिहासातील अभिमानाचे संदर्भ, आपण जर सद्य परिस्थितीशी जोडले तर आजचा लढा आपण अधिक इर्षेने देऊ शकू. त्यामुळे हे उजाळा देण्याचं काम चांगलेच आणि मोठेच आहे. खारीचा वाटा. काय वाटतं तुला?Anaghahttps://www.blogger.com/profile/09617620989269989744noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-122356547088091591.post-7936640471771487102011-01-14T10:16:32.203+05:302011-01-14T10:16:32.203+05:30मी पण बरीचशी पुस्तके अशी वाचून काढली आहेत. पालघर त...मी पण बरीचशी पुस्तके अशी वाचून काढली आहेत. पालघर ते दादर ,दादर ते पालघर<br />आणी मला तिन वेळा पानीपत ला जून सुद्धा रणभूमीला जाता आले नाही :-(Anujahttps://www.blogger.com/profile/07990206567573715471noreply@blogger.com