Saturday 21 February 2009

२४ फेब. १६७०

२४ फेब. १६७० - राजगड येथे राजाराम यांचा जन्म .

पालथे जन्मल्यामुळे राजांनी " पुत्र पालथा जन्माला आला? चांगले झाले ...! दिल्लीची पातशाही तो पालथी घालील ... !" असे उद्गार काढून अशुभ शंकेचे सावट दूर केले.
पुढे १६८९ मध्ये श्री शंभू छत्रपति महाराजांच्या हत्येनंतर राजाराम महाराज मराठ्यांचे ३ रे छत्रपति झाले.

No comments:

Post a Comment