Monday 2 March 2009

४ मार्च १८१८

४ मार्च १८१८ - दख्खन ताब्यात आल्यावर इंग्रजांनी सह्याद्रीतल्या बहुतेक सर्व किल्ल्यांची तोड़फोड़ केली. त्यात ४ मार्चला विसापूरचा किल्ला कर्नल प्रौथरने तोफा डागून उद्धवस्त केला.


आता किल्ल्याची काही मीटरभर तटबंदी योग्य स्थितीत उरली आहे.

No comments:

Post a Comment